Posts

Showing posts from November, 2018
Image
हरलो तरी सत्कार ! कल्याण च्या जागृती मंडळाचे जवळ जवळ ४०० सदश्य होते . वार्षिक सदश्य फी  १२ रुपये . कल्याण ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भ मधून नौकरी साठी आलेले सुशिक्षित आंबेडकरवादी लोक राहत असत मग नाशिक, सांगली, सातारा , मराठवाडा तील सुशिक्षस्त नौकरीदार लोक आले , या सर्वानी जागृती मंडळ स्थापन  केले होते या मध्ये माझे मित्र देवचंद अंबाडे प्रमुख होते . मंडळाने तिसगाव रोड वर करपे कडून आधी भाड्यावर व नंतर विकत  घेऊन त्या छोट्याश्या कार्यालयातून मंडळाचे काम काज बघितले जात  ase . वाचनालय  चालविणे  हा  प्रमुख उपक्रम  होता  आणि आंबेडकर जयंती आयोजित करणे लोक प्रभोधन साठी जयंती निमित्य विचारवंतांचे भाषण ठेवणे असे कार्यक्रम असत .नंतर नालंदा मराठी बालवाडी , प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय  सुरू ते या लहानश्या हाल वजा आफिस मध्ये . कालांतराते जिमी बाग  काही जागा घेतली काही वर्ग खोल्या बांधल्या . शाळेची भरभराट होत गेली , विध्यर्थी सुद्धा बरेच होते . असं असं सी चा निकाल सुद्धा चांगला लागत असे .   मंडळाच्या कार्यकारित विदर्भ चे ...
Image
केम छो गुजरात ! सहाय्यक अकाउंट्स ऑफिसर म्हणून नैनी ला ऍबसॉरब झाल्या नंतर एक वर्षा नंतर मुंबई रेजिनल ऑफिस आणि मुंबई शिपिंग - कलेअरन्स ऑफिस साठी सहाय्यक इंटर्नल ऑडिटर म्हणून जागा निघाली मी त्या साठी अर्ज केला . मला सिलेक्ट करण्यात आले आणि मी मुंबई ला इंटर्नल ऑडिटर म्हणून आलो ते वर्ष १९८४ होते . नरिमन पॉईंट आजचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल जवळ आमचे आय टी आय लिमिटेड चे रेजिनल ऑफिस होते त्याचे रेजिनल मॅनेजर मोटवानी होते , अद्मिण मध्ये गोरे सहायाय मॅनेजर , विश्वास , अंबेरनाथ इंजिनीरिंग चे डेप्युटी व सहा मॅनेजर होते . मुंबई रेजिनल ऑफिस च्या अंतर्गत बरेच उप कार्यालय येत होते जसे गोवा ,नागपूर , रायपूर , अहमेदबाद , कोटा म्हणजे महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश हे मुंबई रेजिनल ऑफिस च्या क्षेत्रात येत होते तर मुंबई शिपिंग आणि केअरन्स ऑफिस हे दिल्ली , कलकत्ता , मद्रास सारखे इम्पोर्ट , एक्स्पोर्ट बघणारे कार्यालय होते , मुंबई ला कोशी डेप्युटी मॅनेजर होते त्याच्या खाली , भगत, डिकॉस्ता अधिकारी होते . सी धनशेखर अकाउंट्स ऑफिसर म्हणून नाव नियुक्त झाले होते आणि जंगम , फर्नांडिस ,कृष्णन ,नटराजन ...
माझा मित्र अनिल टंक मॅट्रिक नांतर मी सावनेर ला शिकायला गेलो . मोठं भाऊ श्रीकांत तेव्हा सावनेर तहिसल ऑफिस मध्ये नाजीर म्हणून कामाला होता . १९६६ मंधे नव्याने स्थापन झालेल्या आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मी बी कॉम फर्स्ट इयर ला ऍडमिशन घेतले . त्या कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर र त्र गोसेवाडे श्रीकांत दादा चे परिचितांचं नव्हते तर ते आमच्या गाव पवनी चे जावई सुद्धा होते . गोसेवाडे सरांचे सासरे म्हजें आज जे पावनीला प्रसिद्ध लक्समि - रामा संस्कृतक हाल पवनी बाजार जवळ आहे त्याचे मालक . पूर्वी यांचे कलाराचे मोठे दुकान बाजार जवळच होते . दोन माळ्याची हवेली , खाली पुढे दुकान आणि वर पाढीमागे रहाणे . शेती , साधन , प्रतिष्टीत कुटुंब म्हणून ओळखले जात . जातीने कलार म्हणून कलाराचे दुकान म्हणूनच परिचय . गोसेवाडे सरांचे पवनी येणे जाणे राहत असे . सर पूर्वी धरमपेठ कॉलेज मध्ये इकॉनॉमिक्स चे प्राध्यापक होते , पुढे डॉक्टरेट करून आता ते सावनेर च्या नवीन आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते ,गोरेपान , उंच , मजबूत बांधा , उन्नत माथा , रुबाबदार चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते तर इकॉनॉमिक्...
Image
ही माझी पवनी नगरी ! माझी पवनी नगरी , ही माझी सुंदर पवनी नगरी फार पुरातन आहे ती बुद्ध काळात होती , बुद्धा पूर्वी होती ,बुद्ध नंतर आज सुद्धा आहे ! बुध्दाच्या काळात इथे विहार बांधले गेले ,पवनी च्या महा जनपदाने ते बांधले .नालंदा , तक्षशीला सारखे येथे मोठे विद्यापीठ होते , बहुदा पदमपाणी , पद्मावती असे त्या वेळी नगरीचे नाव होते आणि नगरी च्या नावानेच विश्व विद्यालय होते . माझी नागरी पवनी एक महा जानपद असून बुद्ध पूर्वीच्या गं राज्यातील एक महत्वाचे गण राज्य होते . नागवंशी शिवाचे गण राज्य! पवनी नागरी आज आहे त्या पेक्षा मोठी वसलेली असावी असे वाटते . आजची वाही , बेताला , शेलारी , खापरी डोंगरी , शेळी हा वैनगंगा नदीचा पूर्वेचा पत्ता पुरातन पवनी नगरीत येत असावा . या परिसरात , ताम्र पत्रे , खजिना , जमा , मुर्त्या , स्तूप , विहार , विद्या पिठाचे अवशेष दिसतात . आज असलेला किल्ला व त्यातील भाग मोखाडा मोखाडा आजही सुस्थितीत , आखीव , रेखीव पद्धतीने बसविला दिसतो . आजचे तलाव बाल समुद्र , भाई तलाव , गाटा तलाव , चंडकाई तलाव , कुऱहाडा तलाव सर्व एके काळी सुंदर कमल पुष्पांनी भरलेले असत . हजारो पांढरे , गुला...
Image
पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! #पी_डी_राऊत_गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुर...
Image
अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे : भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी  सायन्स केले . बी एड , एम एड  शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले . एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू  व्यक्तित्वाला बहर येत गेला ! कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृत...
Image
कोहिनुर हिरा तो सोडून जुन्या गारगोट्या घेऊन निदान आम्ही विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म विरुद्ध नेटिव्ह हिंदू हि लढायी आम्ही लढणार नाही . विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मियांनी बोथट आणि वैचारिक भ्रस्ट आणि भेसड केलेली आगमिक शास्त्रे आणि शास्त्रे घेऊन आज आपण काय करू शकतो ? काही नाही . मुळात वैदिक ब्राह्मण धर्मीय किती तर इनमीन ३ टक्के पण प्रचार तंत्र , आणि संघटित पणा या मुळे ते वाटेल ते सांगत सुटले आहेत आणि ते सुद्धा हजारदा छाती ठोक , बिनधास्त मात्र भित्रा ९७ टक्के मूळ भारतीय , नेटिव्ह हिंदू समाज आजूनही धर्मात्मा कबीर हेच आज आपले गुरु आणि सेनापती समजून त्यांची वाणी बीजक हाच सत्य , खरा हिंदू धर्म सांगत नसतील तर परिघावरची चळवळ करून काय फायदा . वैदिक ब्रह्मींधर्म आणि विदेशी ब्राह्मण यांच्या मर्म स्थळावर आसूड ओढले नाही , त्या वर सरळ वार केला नाही तर हिंदू नि काय करावे नेमके हेच ना समजल्याने ते भरकटतच राहणार आणि वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्म , वेदाचे उगम हिंदुस्थानातच , वर्ण वेवस्था शास्त्रोक्त आणि हिंदू हिथं चे रक्षक ब्राह्मण हेच असेच चालत राहणार . ते नको असेल तर वैदिक ब्राह्मण ध...